१ ) आहे ती नोकरी सांम्भाळुन दूसरी part time नोकरी करण्याचा प्रयत्न करावा.
२ ) कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे थांबवावे.
३ ) हातात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचा प्रयत्न करावा .
४ ) वायफ़ळ खर्च टाळावा.
५ ) ब्रँन्डेड वास्तु खरेदी टाळावी.
६ ) आणि येत्या दिवाळी मध्ये फटाके आणि तत्सम वस्तुं मध्ये खर्च करू नये.
आपला,
(सल्लागार) विशुभाऊ
4 प्रतीसाद:
प्रिय विशालभाउ,
स.न.वि.वि.,
आर्थिक मंदी वर लिहिलेला लेख चांगला आहे, पण तो फक्त् त्यात पडणार्या नविन माणसांसाठी आहे असे तुम्हाला नाही का वाटत!!
टिप्पणी देण्याचा एकच उद्देष्य की जे
आधीच एका नौकरीतून वेळ काढु शकत नाहीत ते दुसरी नौकरी कशी करणार... जे आधीच कर्जात बुडले आहेत त्यांचे काय... महिन्याला कर्जाच्या हप्त्यांमुळे काहिच रक्कम उरत नसेल तर हातात काय ठेवणार...
मी आणि माझ्या सारखे असंख्य लोक असतील ज्यांना ह्या प्रश्नांचे उत्तर हवे असेल...
तर काही तरी आमच्यासाठी सुद्धा होउन जाउ दे...
आपल्या सल्ल्याची आतुरतेने वाट पाहत आहोत...
आपले नम्र,
मंदीग्रस्थ...
Dear Vishal,
I really liked all your thoughts, but for working on parttime. After my regular office I didnt get time for my fly so how can one work for xtra hrs...
cheers
vaibhav
मित्र मैत्रिणिनो,
तुम्ही दिलेला प्रतिसाद वाचून फार आनंद झाला. आता मी जे सांगतो ते खलील प्रमाणे आहे :
दिवसाचे एकुण तास : २४
कार्यालयाची एकुण वेळ : ८ - ९ तास आपण ९ पकडू
झोप : ७ तास
जेवण आणि विश्रांति : १ तास
आंघोळ आणि तयारी : १ तास
प्रवास वेळ : १ तास
वरील सर्वांची बेरीज १९ तास येते तरी आपल्या कड़े ५ तास राहतात त्यातील ४ तास आजुन काम केल्यार सुद्धा आपल्या कड़े १ तास कुटुम्बा साठी वाचतो !!!!
आर्थिक मंदी मध्ये आपल्या कुतुम्बाला जर सुखी ठेवायचे आसेल तर एवढे नक्की करू शकतो आपण!!!
आपला,
(शुभचिंतक) विशुभाऊ
VISHU BHAU APNAS ME TUMCHYA LAHANPANA PASUN OLOKHTO.AAPLE VICHAR HE DUSRYANSATHI VATAT AAHE.AAPNA BADDAL KAY VICHAR AAHE TE SANGAVE.
Post a Comment