सोनेरी क्षणांचा सोबती विशुभाऊ रणदिवे कडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा !!!!
आपला,
(सोनेरी) विशुभाऊ
सोमवार, २८ सप्टेंबर, २००९
रिक्षावाला
रिक्षावाला ह्या प्राण्याबद्दल मला अगदी लहानपणा-पासून चे कुतूहल. रिक्षावाला होणे हे सोप्पे अजीबात नाही!, त्यासाठी तुम्हाला गिऱ्हाईकाशी तुसड्या पणे बोलता येणे गरजेचे आहे, त्यात तूम्ही पुणेरी रिक्षावाले होऊ ईच्छीत असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचा लांबचा मार्ग माहीत हवा......
ह्या सर्व रिक्षावाल्यांमध्ये माझा संशोधनाचा रिक्षा व्यवसाय म्हणजे ’शेअर-रिक्षा’.... ठाण्या मध्ये ह्यांना ’शेअर ऑटोस’, नाशकात ’शेर रिक्शा’, पूण्यात ’टमटम’ तर कोल्हापूरात ’वडाप’ आणि बडोद्यात ’छकडा’ असे बोलतात !.
आता नाशिकचा रिक्षावाला म्हणजे एकदम राजेशाही व्यक्तीमहत्व ! गिऱ्हाईकाला आपली गरज असुन आपल्याला काडी मात्र गरज नसल्याचा त्याचा ठाम विश्वास असतो, पण पुणेरी रिक्षावाल्या पेक्षा ह्याची भुरटेगिरी जरा वेगळी असते... तो कुठेही तुम्हाला गोल गोल फिरवत न बसता सरळ-सोट रस्त्याने घेऊन जतो व वाट्टेल तो भाव सांगतो. एकदा मी महामार्ग ते PTC (पोलीस ट्रेनींग कॅंप) पर्यंत गेलो असता त्याने मझ्याकडून चक्क १२० रुपये घेतले... वास्तविक पहाता मी ठाण्यामध्ये ह्या अंतरा साठी जस्तीत जास्त ३० ते ३५ रुपये दिले असते...
बडोद्याचा रिक्षावाल्यावर चित्रपट काढता येईल इतका मोठा विषय आहे हा... ईथले रिक्षावाले पायाने सिग्नल देतात ..... काय बोलणार ???
कोल्हापूर हे माझे आवडते शहर म्हणून नाही पण कोल्हापूर चा रिक्षावाला हा खरच ईतरांच्या मानाने सज्जन !! ’चलाकी हे ईथे ढ्यांग भर अंतरावर’म्हणून लगेच आदबिने पण आपल्या तोऱ्यात नेणार .... कोल्हापूर ची वडाप ही तुम्हाला एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत अगदी ५ रुपयात सोडते... आणि मजेची गोष्ट ही की ठाण्यात माझ्या सारखे ३ लोक रिक्षात बसले की दाटिवाटी होते, पण कोल्हापुरात माझ्यासारखे ४ लोक मागे व ३ लोक पुढे बसून प्रवास करतात.... खरच ’नाद नाही करायचा !’
आपला,
(नादखूळा) विशुभाऊ
ह्या सर्व रिक्षावाल्यांमध्ये माझा संशोधनाचा रिक्षा व्यवसाय म्हणजे ’शेअर-रिक्षा’.... ठाण्या मध्ये ह्यांना ’शेअर ऑटोस’, नाशकात ’शेर रिक्शा’, पूण्यात ’टमटम’ तर कोल्हापूरात ’वडाप’ आणि बडोद्यात ’छकडा’ असे बोलतात !.
आता नाशिकचा रिक्षावाला म्हणजे एकदम राजेशाही व्यक्तीमहत्व ! गिऱ्हाईकाला आपली गरज असुन आपल्याला काडी मात्र गरज नसल्याचा त्याचा ठाम विश्वास असतो, पण पुणेरी रिक्षावाल्या पेक्षा ह्याची भुरटेगिरी जरा वेगळी असते... तो कुठेही तुम्हाला गोल गोल फिरवत न बसता सरळ-सोट रस्त्याने घेऊन जतो व वाट्टेल तो भाव सांगतो. एकदा मी महामार्ग ते PTC (पोलीस ट्रेनींग कॅंप) पर्यंत गेलो असता त्याने मझ्याकडून चक्क १२० रुपये घेतले... वास्तविक पहाता मी ठाण्यामध्ये ह्या अंतरा साठी जस्तीत जास्त ३० ते ३५ रुपये दिले असते...
बडोद्याचा रिक्षावाल्यावर चित्रपट काढता येईल इतका मोठा विषय आहे हा... ईथले रिक्षावाले पायाने सिग्नल देतात ..... काय बोलणार ???
कोल्हापूर हे माझे आवडते शहर म्हणून नाही पण कोल्हापूर चा रिक्षावाला हा खरच ईतरांच्या मानाने सज्जन !! ’चलाकी हे ईथे ढ्यांग भर अंतरावर’म्हणून लगेच आदबिने पण आपल्या तोऱ्यात नेणार .... कोल्हापूर ची वडाप ही तुम्हाला एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत अगदी ५ रुपयात सोडते... आणि मजेची गोष्ट ही की ठाण्यात माझ्या सारखे ३ लोक रिक्षात बसले की दाटिवाटी होते, पण कोल्हापुरात माझ्यासारखे ४ लोक मागे व ३ लोक पुढे बसून प्रवास करतात.... खरच ’नाद नाही करायचा !’
आपला,
(नादखूळा) विशुभाऊ
शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९
सर्कस
आज म.टा. वर "द ग्रेट महाराष्ट्र विधानसभा सर्कस!" हा लेख वाचताना खुप खळखळून हसायला आले.... खरच ही राजकारणी लोक पिंजऱ्यात कोंडलेल्या डुकरा सारखी वागतात !!!!
आपला,
(रिंगमास्टर) विशुभाऊ
आपला,
(रिंगमास्टर) विशुभाऊ
सोमवार, २१ सप्टेंबर, २००९
रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !
सर्व ईसलाम पंथीयांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !
आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ,
( भारतात राष्ट्र हाच धर्म आहे बाकी सर्व पंथ! परत ह्या वरून आमच्याशी वाद घालू नका !)
आपला,
(राष्ट्रप्रेमी) विशुभाऊ
आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ,
( भारतात राष्ट्र हाच धर्म आहे बाकी सर्व पंथ! परत ह्या वरून आमच्याशी वाद घालू नका !)
आपला,
(राष्ट्रप्रेमी) विशुभाऊ
शनिवार, १९ सप्टेंबर, २००९
मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !
पर्वा झालेल्या ’बा’चा-’बा’ची नंतर, मराठी राजाने ठरवले जाऊदे करुन टाकू फोन मास्टरांना.....
राजा: नमस्कार मास्टर,
मास्टर: बोल बेटा, कशी काय आठवण काढलीस आज?
राजा: मास्टर, किती दिवस जुने घेउन बसणार आहत? वाघोबा म्हातारे झालेत हो ! या ईथे
मास्टर: असे नसते रे बेटा, आम्ही जुने शिकारी आहोत, पोरगा मनी-माऊ असला तरी छावाच म्हणायचा....
राजा: छावा नाय तो !!! सगळा निवडूंगाचा फड झाला आहे, आणि मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !
मास्टर: नाही रे बाळा, जाऊ दे !! तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी.... नंतर चे नंतर बघू !!!
राजा आणि मास्टर: जय महाराष्ट्र!!!!
आपला,
(कवडा) विशुभाऊ,
राजा: नमस्कार मास्टर,
मास्टर: बोल बेटा, कशी काय आठवण काढलीस आज?
राजा: मास्टर, किती दिवस जुने घेउन बसणार आहत? वाघोबा म्हातारे झालेत हो ! या ईथे
मास्टर: असे नसते रे बेटा, आम्ही जुने शिकारी आहोत, पोरगा मनी-माऊ असला तरी छावाच म्हणायचा....
राजा: छावा नाय तो !!! सगळा निवडूंगाचा फड झाला आहे, आणि मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !
मास्टर: नाही रे बाळा, जाऊ दे !! तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी.... नंतर चे नंतर बघू !!!
राजा आणि मास्टर: जय महाराष्ट्र!!!!
आपला,
(कवडा) विशुभाऊ,
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
सर्व वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शु्भेच्छा !!!
आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ
आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९
चकोर चकोर तर मी चतकोर !!
लोक म्हणतात की आम्ही चकोर style लिहीतो .... आहो चकोर आम्हाला गुरूवर्य आहेत , हे नक्की की आमचे लिखाण हे त्यांच्या लिखाणाने प्रभावित असते... पण आम्हाला त्यांच्या नखाची पण सर नाही!!
म्हणूनच " चकोर चकोर तर मी अगदि चतकोर !!!!"
आपला,
(चतकोरी) विशुभाऊ
म्हणूनच " चकोर चकोर तर मी अगदि चतकोर !!!!"
आपला,
(चतकोरी) विशुभाऊ
मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९
राजा आणि भैया !
सकाळी भैया जाम कंटाळलेला होता, काय करावे समजत नव्हते. एक महिन्यावर निवडणूका आल्या तरी सगळी कडे कसे शांत शांत होते, मराठी राजा पण बरेच दिवसात आळसावलेला आहे. लगेच भैयाला युक्ती सुचली, त्याने राजाला फोन लावला....
भैया : जय राम जी की राजा साहाब.
राजा : बोल रे भामट्या!, सकाळ सकाळी काय आठवण काढलीस ?
भैया : क्या राजा साहाब, एक महिना पे चुनाव है , और आप एकदम शांत हो ? कहि ऐसा तो नही की आप वापिस जाने वाले हो ?
राजा : अबे च्युते, तू तो कुच करता नही,आणि माझ्यावर आरोप करतोस, भडव्या राहिच आहे ना ईथे?
भैया : राजा साहाब, आपतो घुस्सा हो गये.... रुको कुच तो करता हूं... ताकी आपको माराठी लोगोंकेलीये काम करने का बहाना मिलजायेगा !
राजा : ठिक है... ह्याने मला परत वाघांची मते खाता येतील !!!
भैया : और इससे तो आपने 'हात और घडी' का ही तो फायदा है !!!!
राजा : हा हा हा !!!!
थोड्या वेळाने राजा TV लावतो , आणि बघतो तर काय?
भैयाने विधानसभे साठी ७० % जागा मागितल्या !!!! हा हा हा राजा खुष हुआ !!!
आपला,
(चाप्टर) विशुभाऊ
भैया : जय राम जी की राजा साहाब.
राजा : बोल रे भामट्या!, सकाळ सकाळी काय आठवण काढलीस ?
भैया : क्या राजा साहाब, एक महिना पे चुनाव है , और आप एकदम शांत हो ? कहि ऐसा तो नही की आप वापिस जाने वाले हो ?
राजा : अबे च्युते, तू तो कुच करता नही,आणि माझ्यावर आरोप करतोस, भडव्या राहिच आहे ना ईथे?
भैया : राजा साहाब, आपतो घुस्सा हो गये.... रुको कुच तो करता हूं... ताकी आपको माराठी लोगोंकेलीये काम करने का बहाना मिलजायेगा !
राजा : ठिक है... ह्याने मला परत वाघांची मते खाता येतील !!!
भैया : और इससे तो आपने 'हात और घडी' का ही तो फायदा है !!!!
राजा : हा हा हा !!!!
थोड्या वेळाने राजा TV लावतो , आणि बघतो तर काय?
भैयाने विधानसभे साठी ७० % जागा मागितल्या !!!! हा हा हा राजा खुष हुआ !!!
आपला,
(चाप्टर) विशुभाऊ
भैया हात पाय पसरी !
मी सहजा सहजी ब्लॉग वर लिहीताना कोणाचे नाव घेत नाही आणि शिव्या तर आजिबात नाही !!! पण आजची बातमी वाचून तळ पायाची आग मस्तकात गेली , तुम्ही पण वाचा आणि शांत बसा :
"मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम" ( इथे पुर्ण बातमी वाचा )
अरे भाड्या लाज पण नाही वाटत कारे तुला??????
आपला,
(मराठी) विशुभाऊ
"मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम" ( इथे पुर्ण बातमी वाचा )
अरे भाड्या लाज पण नाही वाटत कारे तुला??????
आपला,
(मराठी) विशुभाऊ
रविवार, १३ सप्टेंबर, २००९
ह्यो मालवण आपलाच असा !!
कोकण पुत्र काल जाम पेटला होता, बेवडे काकाला बडबडताना त्याने आपल्या बापाचीच जाम मारली.... आता तो तरी काय करणार fresher आहे ना, होत अस !!
त्याला माहित आहे ,काही झाल तरी " ह्यो मालवण आपलाच असा !!"
आपला,
(कोकणी) विशुभाऊ
त्याला माहित आहे ,काही झाल तरी " ह्यो मालवण आपलाच असा !!"
आपला,
(कोकणी) विशुभाऊ
मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९
वडापाव
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzYuH5NQ_X-vE2GkxwbtAto-gyzaMXfokyrwqAktheo7YCjEquu7GgfngwkrzKw2ANrK3zG6fNWE-WfgN2FX3amtaw-_bCFXS-SiIylXV0z3eTI2M-WEOVSxMl4GYTtD2bsBmZqv-ccXDY/s320/vada+pav.jpg)
वडा पाव ही फ्क्त नाश्त्याची डिश नसुन एक संपुर्ण जेवण आहे.
आज मी आणि बाळासाहेब गुप्ते वडापाव खायला समोरच्या टपरी वर गेलो होतो व नेहमी प्रमाणे शिवसेनेला धन्यवाद देउन वडापाव खायला सुरुवात केली, व सहजच एक विचार मनात आला.... १९६७-६८ साली शिवसेनेनी हा वडापाव चालू केला, जर त्यांनी त्या वेळी ह्या वडापाव चे patent घेतले आसते तर?
मी : बाळासाहेब, १९६८ साली जर शिवसेनेने वडापाव चे patent घेतले आसते तर आज पक्षाचा खर्च असाच नीघाला आसता !
बाळ : नुसता खर्च काय विशुभाऊ? फक्त धमकी दिली आसती ना, की जा आज पासुन वडापाव बंद करु! तरी बिन-विरोध निवडणूक जिंकले आसते!
ह्या विनोदा खेरीज खरे सांगायचे म्हणजे आज हा वडापाव आपल्या जिवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे !
वडापाव जिंदाबाद !
आपला,
(वडापाव-खाऊ) विशुभाऊ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)