![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiY_DIevT9B1ljYY3LImA8fzafMBQcWsn6GXClSzCLv9GY6wN93IKtsjR3gbiXZO2-z3Vh4fPI2I4CSQwjWpX60K0mydM8-_rbLs2tp8sS-MbdCJi6t5BOrKPsWJQeA8ldZAz3KaxDmvVTx/s320/wen2611.jpeg)
दीड दम्डिच्या रेटिंग साठी हे अगाऊ न्यूज चैनल वाले सर्व सुरक्षा व्यवस्था धाब्यावर बसवून , मिळेल ते आणि समजेल तसा टीवी वर दाखवतात... ह्याचे उदहारण म्हणजे हेमंत करकरे यांचा झालेला मृत्यु , टीवी वर हेमंत सहिबानी केलेले सुरक्षा व्यवस्था दाखवल्या मुळेच आतंकवादी लोकानी त्यांच्या कंठावर नेम धरून गोळी घातली .........
ह्याचे फायदे कोणाला झाले ?
१) आतंकवादी लोकानाचा उत्साह वाढला
२) न्यूज चैनल वाल्याना सनसनी बातमी मिळाली.
३) साध्वी प्रज्ञा वरची एक तलवार कमी झाली !!!!!
आबा ह्या वेळेला कोणा कडून नुकसान भरपाई करून घेणार ??????
स्वामी हेमंत साहेबांच्या आत्म्याला शान्ति देऊन बाकी लोकाना थोड़ी आक्कल देतील आशी माला खत्री आहे ....
आपला,
(दुख्खी) विशुभाऊ
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा